Browsing Tag

farmersmaharashtra

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याची आ. सत्यजीत तांबे यांची मागणी

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सध्या ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवली जाते. मात्र, विधान परिषदेचे आमदार…

ई-पीक पाहणीत ड्रोनचा वापर करण्याची आ. सत्यजीत तांबे यांची विधानपरिषदेत मागणी

१२ मार्च, मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी सरकारकडे ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, नाशिक…