शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याची आ. सत्यजीत तांबे यांची मागणी
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सध्या ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवली जाते. मात्र, विधान परिषदेचे आमदार…