Browsing Tag

farmers

छगन भुजबळांच्या प्रयत्नांतून नगरसूल रेल्वेस्थानकावर साकारणार कव्हर्ड गुड्स शेड

येवला, १२ जून: नगरसूल रेल्वेस्थानकावर कव्हर्ड गुड्स शेडच्या बांधकामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथे येणाऱ्या खतांच्या आवकीला सुरक्षितता मिळेल तसेच शेतकऱ्यांच्या मालाची साठवणुकीसाठीही योग्य सुविधा उपलब्ध होईल. ही मंजुरी मिळवून देण्यात…

अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये १३,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे गंभीर नुकसान…

राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे १३,१९४ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या गहू आणि हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून,…

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत चालवला ‘शेतकऱ्यांचा आसूड’

पुणे - केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा आसूड ओढताना सोयाबीन, कांदा आणि कडधान्याबाबतच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर बोट ठेवले. त्याचबरोबर 'वो लढायेंगे, भडकायेंगे लेकिन…

महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून ‘जिवंत 7/12 मोहीम’

२१ मार्च, मुंबई: महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या व्यवहारातील अडचणी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 एप्रिलपासून संपूर्ण…

आ. दिलीप वळसे पाटील यांची कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी

१७ मार्च, आंबेगाव : कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी माजी सहकारमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर २० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे…

अर्थसंकल्पावरील भाषणात भुजबळांनी मांडले असे मुद्दे; सभागृह झाले अवाक!

मुंबई, १२ मार्च : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्थसंकल्पावर भाषण केले. त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थिती, विकासदर, कर्जाचे प्रमाण, दरडोई उत्पन्न आणि इतर महत्त्वाच्या आर्थिक…

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीमा प्रश्न ते ग्रामीण विकासावर छगन भुजबळ आक्रमक

मुंबई, ५ मार्च : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज माजी उपमुख्यमंत्री मा. छगन भुजबळ यांनी राज्यपाल मा. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणावर भाषण करताना राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. त्यांनी ग्रामीण विकास,…

तीन कृषी कायदे केंद्र सरकारकडून रद्द ; युवक काँग्रेसची आंदोलनांची मोहिम यशस्वी

गुरुनानक यांच्या प्रकाशपर्वाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांवर सपशेल माघार घेत हे आगामी संसद अधिवेशनात कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा…