वीज संकटाच्या भीतीने भारताला आयात करावा लागणार कोळसा, सात वर्षांत प्रथमच ओढवली परिस्थिती
कोळशाच्या टंचाईला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारच्या मालकीची कोल इंडिया सात वर्षांत प्रथमच कोळसा आयात करणार आहे. परदेशातून आयात होणारा कोळसा राज्यांच्या आणि स्वतंत्र वीज उत्पादकांना दिला जाईल. देशातील कोळशाचा तुटवडा आणि एप्रिलमध्ये…