कामगारांना ५० किलोपेक्षा जास्त वजनाचा भार वाहू देऊ नये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश
मुंबई | विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीरस्वास्थ्याला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून 50 किलो वजनापेक्षा जास्त भार असलेल्या मालाची हाताळणी करू नये, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी…