Browsing Tag

cmomaharashtra

सुधीर मुंगसे यांचा चाकणच्या वाहतूक कोंडीविरोधात आक्रमक पवित्रा : ‘कोंडी सुटेपर्यंत माघार नाही!’

चाकण, ९ ऑक्टोबर:पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण शहरात दररोज रांगेत उभे राहून प्रवाशी आणि रहिवासी भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या जीवघेण्या समस्येसाठी आता निर्णायक लढा देण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाचे स्थानिक नेते…

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये मेगा भरतीची घोषणा: 5,500 प्राध्यापक व 2,900 कर्मचाऱ्यांची होणार…

मुंबई, २६ जुलै : महाराष्ट्रातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये दीर्घकाळापासून चालत आलेल्या मनुष्यबळाच्या तुटवड्याच्या समस्येला शासनाच्या स्तरावरून मोठ्या प्रमाणात तोंड द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…

एचएएलच्या ‘फनेल झोन’ नियमांमुळे नाशिकमध्ये अडकले 2५ हजार कोटींचे बांधकाम प्रकल्प;…

मुंबई, 10 जुलै: नाशिक शहराच्या विकासाला मोठा धक्का बसत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाने लागू केलेल्या 'फनेल झोन' नियमांमुळे नाशिक महापालिका हद्दीतील सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प…

अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी स्वतंत्र आयोगाची आमदार तांबे यांची मागणी

मुंबई, ४ जुलै : अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्या स्वतंत्र आयोगाच्या स्थापनेसंदर्भातील विधेयकावर आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी या विधेयकाला पाठिंबा देताच, त्याच्या अंमलबजावणीबाबत अनेक…

पाषाण परिसरातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची ठोस पावले उचलण्याची…

पुणे, 23 एप्रिल : पुण्यातील शांत, सुसंस्कृत आणि प्रगत म्हणून ओळख असलेल्या पाषाण – सोमेश्वरवाडी परिसरात सध्या रात्रीच्या वेळी काही युवकांकडून नशा करून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, दहशतीचे प्रकार केले जात असल्याने असुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत…

सत्यजीत तांबेंची नाशिक कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी-प्रवरा नदी स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर कारवाईची मागणी

मुंबई, १८ मार्च : देशातील व महाराष्ट्रातील वाढत्या नदी प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधत विधान परिषदेत आज चर्चा सुरु असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्रातील नदी स्वच्छता व संवर्धनासाठी सरकारकडे अनेक महत्त्वाच्या सूचना मांडल्या. त्यात…

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याची आ. सत्यजीत तांबे यांची मागणी

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सध्या ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवली जाते. मात्र, विधान परिषदेचे आमदार…