अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येबाबत सत्यजीत तांबे आक्रमक
अनधिकृत फेरीवाल्यांचा वाढता प्रश्न:
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर भरून राज्याच्या तिजोरीत हजारो कोटी रुपयांची भर घालणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, तसेच…