छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचे विचार रयतेच्या कल्याणाचे: सत्यजीत तांबे
प्रतिनिधी, जळगाव
छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वराज्याच्या ध्येयामध्ये रयतेच्या कल्याणाचा समान धागा होता. त्यांचे विचार शेतकरी, गोरगरीब आणि सर्वधर्मसमभाव यांच्या कल्याणासाठी होते. आजच्या तरुणांनी या…