‘एकदरे’चे पाणी नाशिक जिल्ह्यातील अतिदुष्काळी गावांना द्या- भुजबळ
२६ मार्च, मुंबई: दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यांसाठी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पार-गोदावरी एकात्मिक नदी जोड योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली…