महाराष्ट्रातील वकिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार तांबे विधानपरिषदेत आक्रमक
मुंबई, ९ जुलै : आमदार सत्यजित तांबे यांनी वकिलांच्या अडचणी विधान परिषदेत उपस्थित केले. राज्यातील वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ उपाय योजना करण्याची गरज आहे. त्यासाठी लवकर निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
पदवीधर…