महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यासाठी मंगल कलश यात्रा महत्वाची – माजी…
नाशिक,दि.२९एप्रिल:- आपला महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतीपथावर राहिला आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे. या सर्वांचे स्मरण करत आपल्या राज्याची वाटचाल यापुढील काळातही यशोशिखरावर राहण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान अतिशय…