राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य ज्योत यात्रेचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या विचारांवर…
मुंबई, दि.१२ फेब्रुवारी :- स्वराज्य सप्ताहातून राज्यातील जनतेला हे पटवून देऊ की आपला राजा हा बहुजनांचा राजा होता, शेतकऱ्यांचा राजा होता, मोल मजुरी करणाऱ्यांचा राजा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही याच कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी…