बिबट्यांच्या नसबंदी विषयात सत्यजीत तांबे आग्रही!

अहिल्यानगर, ९ एप्रिल – जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक भागांमध्ये कोंबड्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाच्या योजनेत…

‘फुले’च्या टीमशी छगन भुजबळांचा संवाद!

मुंबई, ८ क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित 'फुले' या आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी…

श्रीरामनवमी उत्सवातील संस्कृती हरवत चाललीय? मा नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची खंत

पुणे, ०८ एप्रिल – संपूर्ण देशात उत्साहात साजरी झालेली श्रीरामनवमी आता नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण यांनी उत्सवाच्या सध्याच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत…

पैशासाठी उपचारास नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना

पुणे, ५ एप्रिल : पुण्यातील नामांकित अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात…

अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये १३,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे गंभीर नुकसान…

राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे १३,१९४ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या गहू आणि हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून,…

नाशिकच्या पौराणिक इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या ‘रामकाल पथ’ प्रकल्पाला वेग

नाशिक | ५ एप्रिल : नाशिक शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला नवा चेहरा देणाऱ्या 'रामकाल पथ' प्रकल्पासाठी आज विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी सीतागुंफा ते रामकुंड दरम्यानच्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. गोदावरी नदी परिसरातील धार्मिक…

लोकसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक मंजूर: ऐतिहासिक निर्णयाने पारदर्शकतेला चालना

३ एप्रिल, नवी दिल्ली : सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. काल या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. वक्फ सुधारणा विधेयक अखेर मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने २८८ तर…

महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा भीषण आकडा – तीन वर्षांत ४५ हजारांहून अधिक मृत्यू!

२ एप्रिल, महाराष्ट्र : गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त रस्ते अपघात झाले असून त्यात ४५,८९५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६६ टक्के मृत्यू १६ ते ४० वयोगटातील युवकांचे आहेत, असे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या…

राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण २७% घटले; आरोग्य विभागाच्या योजनांना यश

मुंबई, ३० मार्च: महाराष्ट्रातील बालमृत्यूचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत तब्बल २७% नी घटल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २०२२-२३ मध्ये ० ते ५ वयोगटातील १७,१५० बालमृत्यूंची नोंद झाली होती, तर २०२४-२५ मध्ये…

लासलगाव अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार- छगन भुजबळ

लासलगाव,दि.३० मार्च :- लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी आपले महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असुन महसूल मंत्र्यांनी हे कार्यालय लवकरच मंजूर केले जाईल असे आश्वासित केले आहे. त्यामुळे लवकरच लासलगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न…