सत्यजीत तांबे यांच्या जयहिंद लोकचळवळ संघटनेमुळे ‘पेमगिरी’ गावाची प्रगतीकडे वाटचाल !
संगमनेर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात जयहिंद लोकचळवळ ही संघटना चर्चेत आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात मागील काही दिवसांमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी संघटनेच्या बैठकांचे आयोजन…