श्री चक्रधर स्वामींचे विचार आजही प्रासंगिक -मंत्री भुजबळ

चाळीसगाव,दि.२४ ऑगस्ट:- श्रीचक्रधर स्वामींनी जात, पात, श्रीमंती-गरिबी, उंच-नीच असा भेद करू नये. सर्व माणसे समान आहेत. कुणालाही दुखावू नये, कुणाचं प्राणघातक नुकसान करू नये. प्रेम, दया, क्षमा या गोष्टींमध्येच खरी शक्ती असल्याचे सांगितले.…

येवला शहर बाह्य वळण रस्ता करण्याकरिता योग्य नियोजन करावे – मंत्री भुजबळ

नाशिक,दि.२१ ऑगस्ट:- कोपरगांव - येवला - मनमाड - मालेगाव या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. सदर रस्ता येवला बाह्यवळण रस्त्याला कनेक्ट करून शहराच्या बाहेरून करण्याबाबत योग्य तो अभ्यास करावा. तसेच या मार्गाची निश्चिती करून या रस्त्याच्या…

के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा नागरी सत्कार

*नाशिक,दि.२१ ऑगस्ट :- महात्मा फुले यांनी देशात बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड खुली केली. पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यासह अनेक समाज धुरिनिनी शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिले. यामध्ये समाजातील सर्व घटकांना शिक्षण देणारी के.…

कुंभमेळा कामांसाठी भुजबळ सरसावले; जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना!

नाशिक, २१ ऑगस्ट: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणारी सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दोन…

नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध- छगन भुजबळ

नाशिक, दि. २१ ऑगस्ट: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण आहे आणि औद्योगिक विकासासाठी राज्य सरकार सदैव सकारात्मक व…

नाशिकमध्ये मंत्री भुजबळ यांच्या हस्ते नाभिक समाज कार्यगौरव पुरस्कार प्रदान

नाशिक, २० ऑगस्ट: श्री संत सेना महाराज यांच्या ७२५ वे जयंतीवर्ष आणि पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित नाभिक समाज कार्यगौरव पुरस्कार सोहळा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला. नाशिकमधील श्री…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यात पूल उभारणीसाठी २.२८ कोटींचा निधी

येवला, २० ऑगस्ट: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्याच्या पाठपुराव्या आणि वचनबद्धतेमुळे येवला तालुक्यातील ग्रामीण भागांच्या दळणवळणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्त्वाची कार्ययोजना राबवण्यात आली…

बदलत्या काळानुसार शेतीसाठी एआय तंत्रज्ञान स्वीकारा- मंत्री भुजबळांचे शेतकऱ्यांना आवाहन

नारायणगाव,,दि.१८ ऑगस्ट:- बदलते हवामान, नैसर्गिक संकटे यासह विविध कारणांनी शेती क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहे. या आव्हानांना तोंड देऊन यशस्वी शेती करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेती क्षेत्राला विज्ञानाची जोड देणे अतिशय…

इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा

(पुणे, १९ ऑगस्ट) - औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांसाठी यंदाचा गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून “इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात…

संगमनेरच्या स्वाभिमानाला ठेच! कीर्तनकाराच्या अश्लाध्य टीकेवर आमदार सत्यजीत तांबे आक्रमक

संगमनेर, १९ ऑगस्ट : राजकीय व सामाजिक क्षेत्रात एका कीर्तनकाराच्या अश्लील व भडक टीकेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी महसूल मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी केलेल्या अमर्याद टीकेमुळे संपूर्ण…