पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे मंत्री सुनील केदार यांचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे मंत्री सुनील केदार यांचे आवाहन मुंबई | राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत…

न्यूझीलंडच्या एजाज पटेलने रचला इतिहास, एकाच डावात घेतले सर्व 10 बळी

न्यूझीलंड च्या एजाज पटेलने रचला इतिहास कसोटी क्रिकेटमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती करणाऱ्या एजाज पटेलने एकाच डावात पूर्ण १० बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात 10 बळी घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. पटेलच्या आधी…

भगव्याची शपथ घेणारे आता वेगळ्या लोकांच्या संगतीत फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

भगव्याची शपथ घेणारे आता वेगळ्या लोकांच्या संगतीत फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवाजीनगर येथील पक्षाच्या…

युपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाला हे येणारा काळ ठरवेल … ‘सामना’तून टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या नुकत्याच मुंबई दौऱ्यावर येऊन गेल्या.या दौऱ्यात ममता बॅनर्जींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या नेत्यांच्या…

‘पुणे विमानतळावर छत्रपती शिवरायांचा इतिहास का नाही’ – खा.अमोल कोल्हे यांचा सवाल

'पुणे विमानतळावर छत्रपती शिवरायांचा इतिहास का नाही' - खा.अमोल कोल्हे यांचा सवाल पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शिरूर चे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुणे (Pune) विमानतळावर काढण्यात आलेल्या पेटिंग्जबद्दल एक पोस्ट शेअर…

विघ्नहरच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ, संचालक मंडळाचा निर्णय

विघ्नहरच्या कामगारांना १२ टक्के वेतनवाढ, संचालक मंडळाचा निर्णय जुन्नर | जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने कामगारांना १२ टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय गुरुवार (ता.०२)रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे अशी…

एनसीबीला महाराष्ट्र पोलिसांकडून टॉप 5 प्रकरणे ताब्यात घ्यायची आहेत, केंद्र सरकारच्या हेतूवर…

एनसीबीला महाराष्ट्र पोलिसांकडून टॉप 5 प्रकरणे ताब्यात घ्यायची आहेत, केंद्र सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह - नवाब मलिक मुंबई | महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी आज सांगितले की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने राज्य पोलिसांच्या अंमली…

रस्ता तुटला पण नारळ नाही फुटला.. १.२५ कोटींचा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन

रस्ता तुटला पण नारळ नाही फुटला.. १.२५ कोटींचा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन उत्तर प्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिजनौरमध्ये रस्त्याच्या उद्घाटनासाठी भाजप आमदारांनी रस्त्यावर नारळ फोडला. परंतु या दरम्यान रस्ता तुटला पण नारळ…

60 दिवसांत 300 तास काम करत 70 जलशोषक चर खोदणारा निसर्गरक्षक

जुन्नर येथील एक निवृत्त सैनिक पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. जुन्नर तालुक्यातील खोडद येथील रमेश खरमाळे असे या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक जलशोषक समतोल चर खोदण्याचे काम केले आहे. खरमाळे…

राजकीय सोयीसाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्या दरम्यान यूपीए कुठे आहे? असा सवाल करत काँग्रेसला छेडलं होतं. या टीकेला उत्तर देण्यासाठी राज्यातील व देशातील काँग्रेस नेते आता काँग्रेसची भूमिका मांडत आहेत. राज्याचे महसूल मंत्री…