द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नी खा.अमोल कोल्हे यांनी सरकारकडे केल्या या मागण्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी आज संसदेत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी…